निबंध स्पर्धा
महाड चवदार तळयाचा सत्याग्रह शताब्दी व महात्मा फुले जयंती द्विशताब्दी (२०० वर्ष) निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन
महाड चवदार तळयाचा सत्याग्रह शताब्दी व महात्मा फुले जयंती द्विशताब्दी (२०० वर्ष) निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन
राज्यातील सर्व विद्यापीठे व त्यांच्या अंतर्गत महाविद्यालये
(कृषी,पशु व मत्स्य विज्ञान आणि आरोग्य विद्यापीठ वगळून)
शैक्षणिक वर्ष २०२६-२७
विभाग | डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर |
कार्यक्रमाचे नाव | निबंध स्पर्धा – २०२६-२७ |
उद्देश | सामाजिक न्याय, समता व मानवी हक्क या मूल्यांच्या महत्त्वाची महान परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये जागृत करणे |
स्तर | पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) – दोन्ही विभाग |
व्याप्ती | महाराष्ट्रातील सर्व शासकीय विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये (कृषी, पशु व मत्स्य विज्ञान आणि आरोग्य विद्यापीठ वगळून) |
स्पर्धेसाठी नोंदणी
*विद्यार्थ्यांनी प्रथम या पृष्ठाची प्रिंट काढून आवश्यक माहिती भरून याच पृष्ठापासून निबंध लेखन सुरू करावे.
